|
|
41.
|
|
|
|
|
42.
|
|
|
|
|
43.
|
|
|
|
|
44.
|
|
कोण फसवतो आणि कसे ? :
घोटाळे, लबाडी आणि कॉर्पोरेट विश्वाची काळोखी बाजू
by बॅनर्जी, रॉबिन
Publication:
Los Anjelis:
SAGE Publications India Pvt. Ltd.,
2018
. 336 p.:
, सुस्थापित असे उद्योगपतीही फसवणूक का करतात? कॉर्पोरेट घोटाळे आणि लबाडीचे प्रकार नेमके होतात तरी कसे? उद्योजक त्यांनी वर्षानुवर्षे पणाला लावलेली इभ्रत पणाला का लावतात?
कॉर्पोरेट जगतातील उद्भवणाऱ्या अशा घोटाळ्यांचे आणि फसवणुकींचे नेमके वर्णन ‘कोण फसवते आणि कसे?’ या रॉबिन बॅनर्जी लिखित पुस्तकात पाहायला मिळते. सहा वर्षांच्या अथक संशोधनानंतर गतकाळातील अनेक कॉर्पोरेट गुन्ह्यांचा, त्यांमागील पार्श्वभूमी आणि परिस्थितींचा लेखाजोखा आपल्यासमोर येतो. ५००हून अधिक मोठ्या कंपन्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पहिलाच विस्तृत आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. ते वाचल्यानंतर कॉर्पोरेट घोटाळ्यांच्या बाबतीत वाचक अधिक सजग, सावध होऊ शकतात. एखाद्या कंपनीचे शेअर घेण्यापूर्वी तिची पार्श्वभूमी, प्रवर्तकांचे चारित्र्य विविधांगांनी तपासून पाहू शकतात. प्रवर्तकांच्या, संचालकांच्या घोडचुकांची, लबाडीची झळ येथून पुढे तरी अल्पसंख्य समभागधारकांना, कर्मचाऱ्यांना बसणार नाही, अशी आशा हे पुस्तक वाचल्यानंतर निर्माण होते. बहुतेक प्रकरणे ताजीच असल्यामुळे वाचकांनाही सर्व संदर्भ चटकन लक्षात येतात.
23 cm
Date:
2018
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[364.163 BAN]
(1),
|
|
|
45.
|
|
रंग कलेचे तरंग जीवनाचे
by बाचल, वि. मा.
Publication:
पुणे:
स्नेहवर्धन प्रकाशन ,
२००४
. २६७ p.:
18 cm
Date:
२००४
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 32 shelf 157
[894 BAC]
(1),
|
|
|
46.
|
|
|
|
|
47.
|
|
बाई बायको कॅलेंडर
by काळे, व. पु.
Publication:
पुणे :
मेहता पब्लिशिंग हाऊस
२०१८
. 136 p. :
, ‘‘...अध्र्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबाँबचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची पासष्ट बिहाडं धरून, एकूण दोनशेसाठ बिहाडं रमाकांत लघाटेच्या बिहाडाकडे निघाली. अनेक वर्षांत असं काही सनसनाटी त्या चाळीत घडलं नव्हतं, आणि पुढील दहापंधरा वर्षांत घडण्याची शक्यता नव्हती...’’ वपुंच्या कथांची सुरुवात नेहमीच अशी उत्सुकता वाढवणारी असते आणि शेवट बहुधा धक्कातंत्राचे! वपुंचे हे अनोखे वैशिष्ट्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथांत अगदी पराकोटीला गेलेले दिसते. ‘आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे’, याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा ‘प्लॉट’ अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट! विषयांच्या नावीन्यामुळे आणि वपुंच्या ‘दिलखुलास’, मिस्किल आविष्कारामुळे वाचक कथेत गुंतत जातो....‘‘...अध्र्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबाँबचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची पासष्ट बिहाडं धरून, एकूण दोनशेसाठ बिहाडं रमाकांत लघाटेच्या बिहाडाकडे निघाली. अनेक वर्षांत असं काही सनसनाटी त्या चाळीत घडलं नव्हतं, आणि पुढील दहापंधरा वर्षांत घडण्याची शक्यता नव्हती...’’ वपुंच्या कथांची सुरुवात नेहमीच अशी उत्सुकता वाढवणारी असते आणि शेवट बहुधा धक्कातंत्राचे! वपुंचे हे अनोखे वैशिष्ट्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथांत अगदी पराकोटीला गेलेले दिसते. ‘आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे’, याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा ‘प्लॉट’ अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट! विषयांच्या नावीन्यामुळे आणि वपुंच्या ‘दिलखुलास’, मिस्किल आविष्कारामुळे वाचक कथेत गुंतत जातो....‘‘...अध्र्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबाँबचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची पासष्ट बिहाडं धरून, एकूण दोनशेसाठ बिहाडं रमाकांत लघाटेच्या बिहाडाकडे निघाली. अनेक वर्षांत असं काही सनसनाटी त्या चाळीत घडलं नव्हतं, आणि पुढील दहापंधरा वर्षांत घडण्याची शक्यता नव्हती...’’ वपुंच्या कथांची सुरुवात नेहमीच अशी उत्सुकता वाढवणारी असते आणि शेवट बहुधा धक्कातंत्राचे! वपुंचे हे अनोखे वैशिष्ट्य त्यांच्या या संग्रहातील सर्व कथांत अगदी पराकोटीला गेलेले दिसते. ‘आपल्याही आयुष्यात काहीतरी थ्रिलिंग घडावे’, याची मध्यमवर्गीय माणसाच्या मनात जी अनावर ओढ असते, त्याचा धागा पकडून वपुंनी या कथा विणल्या आहेत. मुळात सर्व कथांचा ‘प्लॉट’ अभिनव. त्यामुळे कथेतले नाट्य रंगत जाते, आणि धक्का देऊन शेवट! विषयांच्या नावीन्यामुळे आणि वपुंच्या ‘दिलखुलास’, मिस्किल आविष्कारामुळे वाचक कथेत गुंतत जातो....
21 cm
Date:
२०१८
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 KAL]
(1),
|
|
|
48.
|
|
शिव समजून घेताना
by Mhaisekar, P. S.
Publication:
Pune:
Vidya books,
2022
. 344 p.:
21 cm
Date:
2022
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(2),
|
|
|
49.
|
|
पंख जाहले वैरी
by देसाई, रणजित.
Publication:
पुणे :
मेहता पब्लिशिंग हाऊस,
. 80 p. :
, कावळ्याच्या घरट्यात वाढलेलं कोकिळेचं पिल्लू सुद्धा आपला ‘सूर’ विसरत नाही. पण चांगल्या घराण्यात वाढलेली माणसं कित्येकदा माणुसकीपासून दूर जातात. माया, ममता त्यांना जखडून ठेवू शकत नाही. उदासीन पालक, बेजबाबदार शिक्षक, बेताल विद्यार्थी या जगाचा गाडा नेणार आहेत तरी कुठे ?
21 cm
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
General Stacks
[891.46371 DES]
(1),
|
|
|
50.
|
|
आपण जिंकू शकता
by खेरा, शिव.
Publication:
London:
Bloomsbury,
2014
. 305 p.:
21 cm
Date:
2014
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
[814.312 KHE]
(1),
|
|
|
51.
|
|
एका पानाची कहाणी
by खांडेकर, वि. स.
Publication:
Pune:
Mehta Publishing house,
2012
. 312 p. :
, आत्मकथा ही शंभर टक्के सत्यकथा असावी, अशी सर्वांची अपेक्षा असते; पण सत्याला पैलू असतात, आणि अनेकदा ते इतके परस्परविरोधी असतात, की सत्याचं पूर्ण दर्शन मोठमोठ्या व्यक्तींनाही होत नाही.
सत्याला या जगात कळत, नकळत अनेकदा अर्धसत्याचं स्वरूप येत असतं. माणूस ज्या वेळी स्वत:विषयी बोलू लागतो, तेव्हा तो कितीही प्रामाणिकपणानं बोलत असला, तरी त्यातलं सत्य हे धुक्यातून दिसणार्या उन्हासारखं नकळत अंधूक होण्याचा संभव असतो.
'अहंता ते साडावी' हे संतवचन लहानपणापासून कानी पडत असलं, तरी मनुष्याचा अहंकार सहसा त्याला सोडीत नाही, सावलीसारखा तो त्याच्या पाठीशी उभा असतो. अहंगंड, आत्मपूजा, आत्मगौरव या गोष्टी तटस्थ दृष्टीला कितीही दोषस्पद वाटल्या, तरी त्या ज्याच्या त्याला कधीच तशा वाटत नाहीत.
आत्मसंरक्षण हा जीवमात्राचा प्राथमिक धर्म आहे. त्या संरक्षणाची प्रेरक शक्ती अहंभाव ही आहे. त्यामुळं तत्त्वज्ञानानं कितीही उपदेश केला, संतांनी कितीही समजावून सांगितलं, तरी मनुष्याचा अहंभाव पूर्णपणे लोप पावणं जवळजवळ अशक्य आहे.
...पण पूर्ण सत्य सांगता आलं नाही, तरी मर्यादित सत्याला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करावा, असं मला वाटू लागलं. जीवन व्यस्त (absurd) आहे, निरर्थक आहे, अर्थशून्य आहे, लहरी सृष्टीची अंध क्रीडा आहे, हे तत्त्वज्ञान कवटाळण्याकडे तरुण पिढीचा कल वळला असताना, आयुष्याचा आपण जो अन्वयार्थ लावला, तो मोकळेपणानं त्यांच्यासमोर मांडावा, या एकाच हेतूनं मी आत्मकहाणी लिहीत आहे. माझ्या पिढीतल्या सर्वसामान्य भारतीय मनुष्याचा एक प्रतिनिधी,एवढीच माझी ही कहाणी लिहीत असतना भूमिका आहे---
21 cm
Date:
2012
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 11 shelf 51
[891.4616 KHA]
(1),
|
|
|
52.
|
|
तीन मुलांचे चार दिवस
by पाटील, आदर्श
Publication:
Pune:
sadhana prakashan,
2022
. 152 p.:
23 cm
Date:
2022
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
(5),
|
|
|
53.
|
|
|
|
|
54.
|
|
|
|
|
55.
|
|
|
|
|
56.
|
|
|
|
|
57.
|
|
|
|
|
58.
|
|
|
|
|
59.
|
|
ऋतू न्याहाळणार पान
by खांडेकर, वि. स.
Publication:
Pune:
मेहता पब्लिशिंग हाऊस,
2015
. 158 p.:
18 cm
Date:
2015
Availability:
Items available:
AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01
Cupboard 31 Shelf 151
[891.46371 KHA]
(1),
|
|
|
60.
|
|
|